Union Cabinet Decision: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्यास मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत राशन मिळत राहणार आहे. तर, केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. केंद्रीय आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबत माहिती दिलीय.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Shikshak Bharti 2024 : अखेर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध
नगर : अखेर राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेला (Shikshak Bharti 2024) मुहूर्त सापडला आहे. राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि...
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर
नगर : महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आज मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ४५४ खासदारांनी...
Mumbai-Pune Expressway वर गॅस टँकर उलटून कारला धडकला, तीन प्रवाशांचा मृत्यू
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात आज (9 मे) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून...





