Union Cabinet Decision: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्यास मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत राशन मिळत राहणार आहे. तर, केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. केंद्रीय आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबत माहिती दिलीय.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
Delhi Man’s Head Smashed With Frying Pan, Wife Killed Too By Ex-Employee
New Delhi:
A couple and their domestic help were murdered at their three-storey home...
आज सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वादळ अपेक्षित, लोकांनी खबरदारी घेण्यास सांगितले
बुधवारी नंतर ताशी 35-45 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह वादळ अपेक्षित होते आणि दिल्लीतील उष्ण आणि दमट हवामानापासून...
नोकरशहा पत्नीची हत्या करणाऱ्या माणसाला वॉशिंग मशीनने कशी मदत केली
भोपाळ : मध्य प्रदेशात काल एका नोकरशहाने तिच्या बेरोजगार पतीने घरी जाऊन हत्या केली. त्या व्यक्तीने पुरावे...