‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता दाट आहे. मात्र यासंदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
Murder : वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या
Murder : राहुरी : राहुरी येथील न्यायालयात वकिली काम करणाऱ्या आढाव दाम्पत्याचे अपहरण (Abduction) करून त्या दाम्पत्याचा निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना...
१५ दिवसात दोन जणांचा बळी घेणारा कोपरगावचा बिबट्या ठार
अहिल्यानगर, :- येसगाव व कोपरगाव परिसरात५ आणि १० नोव्हेंबर रोजी दोन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात...
गटांनी एकमेकांवर हल्ल्याचा आरोप केल्याने मणिपूरची परिस्थिती गुंतागुंतीची होत आहे
नवी दिल्ली/इंफाळ: ईशान्येतील सर्वात मोठ्या बंडखोर गटाने मणिपूरमधील मेईटी आणि कुकी यांना त्यांच्यातील शत्रुत्वाचा हिंसाचारग्रस्त राज्यात राहणाऱ्या...
एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी: अपहरणकर्त्यास २४ तासाच्या आत पकडून मुलगा सुखरुप ताब्यात ;
अपहरणकर्त्यास २४ तासाच्या आत पकडून मुलगा सुखरुप ताब्यात ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरीअहमदनगर- भिंगार येथून मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासाचे आत पकडण्यात...



