महोदय, संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा. यासह विविध राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.असे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोटाडे यांना देवून अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,संकेत चिने श्रीपाद चिने कुणाल महाले निलेश चिने शुभम चिने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग: यूएस सिनेट परराष्ट्र संबंध समिती
युनायटेड स्टेट्स सिनेट फॉरेन रिलेशन कमिटी (SFRC) ने द्विपक्षीय आधारावर, अरुणाचल प्रदेशचा भारताचा अविभाज्य भाग म्हणून दर्जा...
“कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता”: काँग्रेसने राममंदिराचे निमंत्रण नाकारले
नवी दिल्ली: पक्षाच्या एका विभागातील विसंगत नोट्स आणि सर्वोच्च नेत्यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील त्यांच्या जन्मस्थानी श्री...
मुंबई गुन्हे: 2016 मध्ये लुटलेला माणूस नोटाबंदीच्या पैशात अडकला होता
नोटाबंदी देशावर कोसळून सात वर्षांनंतरही सर्वसामान्यांना त्रास देत आहे. नोटाबंदीपूर्वी ज्याच्या हॉटेलवर दरोडा पडला होता आणि अखेर...
“एम खरगे मोकळेपणाने बोलले कारण…”: पंतप्रधान मोदींचा काँग्रेस प्रमुखांवर स्वाइप
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य लक्ष्य होते कारण ते...


