आजारी व्यक्तीला प्रत्येक डॉक्टर पथ्यपाणी सांभाळण्याचा सल्ला देतात. औषधोपचार घेताना काय खावे, काय प्यावे, याबाबत मार्गदर्शन करीत असतात. कारण, रुग्णाने खाल्लेल्या अन्नपदार्थांचा औषधांवरही परिणाम होत असतो. आजारी व्यक्तीने औषधोपचार घेताना खाण्या-पिण्याची काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या… *चहा-कॉफी*उष्ण पेयांमुळे काही औषधे खराब होतात. त्यामुळे चहा – कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थांसोबत औषधे घेऊ नयेत. थंड पाण्यासोबतच औषधे घ्यावीत. *केळी*केळी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी केळीसह पोटॅशियम असणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. त्याचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. *दुग्धजन्य पदार्थ*अँटीबायोटिक्स औषधांवर दूध, चीज, लोणी, आंबट मलई असलेले दुग्धजन्य पदार्थ परिणाम करतात. दुधातील कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या प्रथिनांमुळे काही औषधांची क्षमता कमी होते. *दारु*चुकूनही दारु पिल्यावर औषधे घेऊ नका. अल्कोहोलमुळे औषधांवर हानिकारक प्रक्रिया होऊ शकते. अशा वेळी औषधांचा फायदा तर होणार नाही, उलट एखादं वेळी ते जिवावरही बेतू शकते. *कोल्ड ड्रिंक, सोडा*सोडा आणि कोल्ड्रिंकसह औषधे घेऊ नका. अशा वेळी औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात..*टीप – औषधे घेण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
लंगर सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला झालेल्या दुखापतीबद्दल अमरिंदर सिंग यांनी हरियाणा पोलिसांची निंदा केली
नवी दिल्ली: भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अशाप्रकारची पहिली टिप्पणी करताना, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब आणि हरियाणाला...
गौतम गंभीरने भाजप प्रमुखांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली
एका आश्चर्यकारक वळणावर भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी सक्रिय राजकारणातून दूर होण्याचा निर्णय जाहीर केला...
पंजाबने 43 सरकारी सेवा घरोघरी पोहोचवण्यासाठी योजना सुरू केली आहे
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये 2024 च्या प्रचाराची सुरुवात केली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
भारतीय शेतकऱ्यांनाअमेरिकन शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा; भूजल पातळी खालावून ओढावेल मोठे संकट!
भारतात शेतकऱ्यांनी सध्याच्या वेगाने भूजलाचा उपसा करणे सुरू ठेवले, तर 2080पर्यंत देशातील भूजल साठा खालावण्याचा वेग सध्याच्या...



