- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. त्यानुसार मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्टला रानभाज्या व कृषिमाल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी सज्ज होऊयाबियाणे, खते, कीटकनाशके व पतपुरवठा कमी पडू देणार नसल्याची दिली हमी.
‘महावितरण’च्या ठेकेदाराला जबर मारहाण; भाजप नेत्याला अटक नगर जिल्ह्यातील घटना….
कर्जतः 'महावितरण'च्या कामामध्ये कमिशन न दिल्यामुळे ठेकेदाराला जबर मारहाण केल्याप्रकरणी शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे भोसले (वय...
Maharashtra Corona : राज्यात गुरूवारी 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर तर 37 रुग्णांचा...
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर झाली असून...
राहाता येथील विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट व दागिणे चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक...
दिनांक १५/०९/२०२० रोजी पहाटेचे वेळी राहाता येथील विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट, पादूका . व इतर चांदीचे दागिणे असा एकूण ३,८५,२००/-रु. किं....






