मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’

761
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. त्यानुसार मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्टला रानभाज्या व कृषिमाल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here