मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ई-संवाद साधला

609

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ई-संवाद साधला.जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा-मुख्यमंत्र्यांचे आवाहन


गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाचे सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here