ममंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढले नाहीत, तेव्हा लढले ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचं नसतं.

450
  • मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढले नाहीत त्यामुळे आता माझा ओबीसीं वर फारसा विश्वास नाही, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here