प्रकाश आंबेडकरांकडून मोदींचा दारुडे असा उल्लेख करण्यात आला. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील सांगवी बुद्रूक येथे पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. *नरेंद्र मोदी सगळं काही विकायला निघाले आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.* *“हिंदीत ‘कवाडी’ म्हणतो ना तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या कसा दारुला पैसा मिळाले नाही म्हणून बायकोला मारतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा तो घरातील सामान वैगेरे विकतो आणि ते संपलं की तो आपलं घरच विकतो…मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळं विकायला निघालेत अशी परिस्थिती आहे”.* “पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं,” अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचं आहे. ज्याच्याकडे सहकार खातं आहे ते तिसऱ्या पायाला शेतकऱ्यांना मदत करू देण्यात अडथळे निर्माण करत आहे अशी टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नृत्यांगणा आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती….. दिपालीच्या पाठोपाठ तो ही लॉजवर…
नृत्यांगना दिपाली पाटीलने जामखेड येथील साई लॉजवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार...
केरळ पाऊस: 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, पेरिंगलकुथू धरण उघडले
तिरुअनंतपुरम : केरळच्या काही भागांत मंगळवारीही पाऊस सुरूच होता. भारतीय हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की...
“भाजपला पराभूत करणे हे आमचे ध्येय”: शरद पवार कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर
मुंबई : भाजपचा पराभव झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे द्योतक असल्याचे...
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 2233 रुग्ण
आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक 611 रुग्ण आढळले.
तालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे
अहमदनगर...



