मुबई : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास दि. १५/१०/२०२० पर्यंत दिलेली मुदत ही ३०/१०/२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.तसे ,महाराष्ट्र शासन ,गृह विभाग यांनी शासन निर्णयाद्वारे सूचित केले आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या देशात ४१५ ओमीक्रॉन रुग्ण त्यातील बहुतांश...
दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राने खूप काही गमावले आहे.त्यामुळे आता आगामी धोके ओळखून शासन पुन्हा एकदा सावध पावले उचलायला लागले आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा...
शास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देण्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे आवाहन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ : कृषी क्षेत्रातल्या शिक्षणाची पंढरीशास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देण्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे आवाहनशिर्डी, दि. 28 :- महात्मा...
महिला अत्याचार, बंद मंदिरांविरोधात भाजपाचं आंदोलन
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे १२...
विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, असे सीएम रेड्डी म्हणाले
येत्या काही दिवसांत विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी म्हणून घोषित केले जाईल, असे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन...






