वायव्य भारतातून थंडीला सुरूवात झाली असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट धडकली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. *पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार..* हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे. *राज्यात गारठा वाढला..!* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला असून पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायमq राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सकाळी आणि सायंकाळी तापमान सरासरी तापमानापेक्षा खाली घसरत आहेत. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे.▪️ आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं ताप वामान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. तर दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
संसदेच्या नव्या इमारतीत ‘एअरपोर्ट लाउंज फील’ आहे, काँग्रेसचे म्हणणे; केंद्रीय मंत्र्यांनी घेतला ‘वसाहतिक प्रेम’
गुरुवारी रात्री उशिरा संसदेच्या नवीन इमारतीत विशेष अधिवेशन संपल्यानंतर 24 तासांनंतर, शनिवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये शब्दयुद्ध सुरू...
अनिल देशमुखांच्या जामीनावर 8 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
अनिल देशमुखांच्या जामीनावर 8 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
अनिल देशमुखांच्या जामीनावर 8 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार...
राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची प्रतिध्वनी केली: ‘राष्ट्रपतींनी संसद भवनाचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नाही’
गेल्या गुरुवारी एका निवेदनात, लोकसभा सचिवालयाने जाहीर केले की पंतप्रधान मोदी 28 मे रोजी या संरचनेचे उद्घाटन...
एमआयडीसी : नगर एमआयडीसी मंजूर; १५ हजार तरुणांना राजगाराची पाटी
नगर : जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी आहे. नगरमध्ये वडगावगुप्ता येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी (Shirdi) येथे ५०० एकरावर दुसरी एमआयडीसी...