- नगरसेवक कैलास गिरवले मारहाणप्रकरणी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र ( एन सी) गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला( सीआयडी) तब्बल अडीच वर्ष लागले एका नगरसेवकाची पोलीस मरण मध्ये मृत्युं अडीच वर्ष झालेले असताना गिरवले कुटुंबीयांनी मा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी याचिका दाखल केली असून त्यामध्ये मेहरबान न्यायालयाने वेळोवेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला विचारणा करू नये संबंधित दोषी पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर फौजदारी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना त्या अजून दाखल करण्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला अपयश आलेला आहे त्यामुळे गिरवले कुटुंब न्यायापासून वंचित आहे सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांना आरोपी करण्यात आलेला नाही जामीनपात्र साधा गुन्हा दाखल करून अडीच वर्षात जे काही तपास केलं त्या अनुषंगाने 324 सारखा गुन्हा दाखल करून मोठी कामगिरी केल्याची दाखवत आहे ते योग्य नाही नगर शहराची स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री असताना त्यांच्या निदर्शनास सदरची बाब आणून देऊन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विरोधात कैलास गिरवले ची हत्या केल्याप्रकरणी तत्काल कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणे आवश्यक असताना त्यांच्याकडूनही कुठलाही प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही हे लाजिरवाणी बाब आहे ज्या लोकप्रतिनिधीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी ताब्यात घेतलं म्हणून त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नगरसेवक या नात्याने कैलास गिरवले हेसुद्धा गेले होते त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यामध्ये गिरोली यास अटक करताना झालेले गंभीर मारहाणीत त्याची मृत्य झालेली आहे हे प्रकरण अतिशय गंभीर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केलेला आहे या प्रकरणी मी मा अध्यक्ष राज्य मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे सदरची घटना घडल्या बरोबर लेखी तक्रार केली आहे परंतु आयोगाने सुद्धा त्या प्रकरणी तत्परता दाखवली नाही कैलास गिरवले मारण प्रकरणात त्यावेळेचे पोलीस अधिकाऱ्यांनाही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपी करावी व अदखलपात्र गुन्हा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये रूपांतर करावी व स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालयात ज्या ठिकाणी प्रचंड मारहाण गिरोली यास झालेली आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज अवलोकन करून कलम 302 प्रमाणे सदर गुन्ह्यात वाढ करण्यात यावी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचारी सदरची घटना घडल्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयाचे कोणकोणत्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते व न्यायालयीन चौकशी चालू असताना तिथे कोणाचे संपर्कात होते याची सखोल माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने घ्यावी सदर गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करण्यात यावी





