मुंबई दि. १२ नोव्हेंबर – कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.
Home मनोरंजन कलाकार / नाटक / सिनेमा कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
आज अहमदनगर जिल्ह्यात ४१४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४९१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
*दिनांक ०४ जुलै, २०२१
आज ४१४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४९१ बाधितांची रुग्ण संख्येत भररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५...
कर्डिलेंच्या घरातील शुभविवाह प्रसंगी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारण मंत्री शंकरराव...
नगर: माजी मंत्री,आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले व राजेंद्र नामदेवराव कासार यांची सुकन्या प्रियंका यांच्या शुभविवाह प्रसंगी बु-हाणनगर( ता.नगर...
Ahmednagar News | अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापकाची आत्महत्या
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील
अहमदनगर: आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक...
“बाळासाहेबांबद्दल बोलायची संजय राऊतांची लायकी नाही, पद, पैशांसाठी आलेत”: नारायण राणे
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर...







