मुंबई दि. १२ नोव्हेंबर – कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.
Home मनोरंजन कलाकार / नाटक / सिनेमा कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक...
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
भारत VS भारत : इंडिया विरुद्ध भारतवादात अक्षय कुमारचा मोठा निर्णय; चार्ट टॅगलाईन बदलली
नगर : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता एका नव्या भूमिकेत त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर...
हे सरकार मला अजुनपर्यंत अटक करू शकलेलं नाही – नितेश राणे
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांना नुकताच जामीन मंजूर झाला असून आज...
मन की बात: पंतप्रधान मोदींनी शहीदांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातच्या 103 व्या आवृत्तीत शहीद शूर पुरुष आणि महिलांना सन्मानित...
कौशल्य स्पर्धेकरिता नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2021-22 मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 47 विविध अभ्यास क्षेत्राशी संबंधित जिल्हा,...