मुंबई दि. १२ नोव्हेंबर – कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.
Home मनोरंजन कलाकार / नाटक / सिनेमा कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक...
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Lemon WaterBenefits : लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ माहितीये का?, नसेल तर जाणून घ्या…
Lemon Water Benefits : लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते....
खून झालेल्या भूवैज्ञानिकाने भाजप आमदार मुनीरथना यांच्या विरोधात बेकायदेशीर उत्खनन अहवाल दाखल केला होता,...
खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिची बेंगळुरू येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली होती, त्यांनी बेकायदेशीर उत्खननाविरोधात...
कर्जत डी. वाय. एस. पी. अण्णासाहेब शिंदे यांची मोठी कारवाई.. .श्रीगोंदयात नऊ लाखाचा...
श्रीगोंदयात नऊ लाखाचा गांजा जप्त, कर्जत डी. वाय. एस. पी. अण्णासाहेब शिंदे यांची मोठी कारवाही..!
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.३०- श्रीगोंदा...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील कवठेपिराण,सावळवाडी,माळवाडी गावातील पूरस्थितीची केली पाहणी
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातीलकवठेपिराण,सावळवाडी,माळवाडी गावातील पूरस्थितीची केली पाहणीपूरबाधितांना केले धान्य वाटपसांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्ह्यामध्ये पूराचे पाणी...





