औरंगाबाद मध्ये मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत घोळ, अगोदर म्हणाले फक्त 3 नंतर सांगितले ५४ रुग्णांची वाढ* जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येतील घोळ मंगळवारी समोर आला. जिल्हातील एकूण रुग्णसंख्या किती, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले आणि किती रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सोमवारी माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यात मंगळवारी ३२४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याची माहिती आधी देण्यात आली. धक्कादायक म्हणजे एकट्या घाटीत १०४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असताना आणि नव्याने ५४ रुग्णांची वाढ झालेली असताना केवळ ३ रुग्णांवरच उपचार सुरू असल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्णसंख्या नेमकी किती, याचा हिशेब सुरू होता. हा हिशेब लागत नसल्याने अखेर ५४ नव्या रुग्णांची वाढ इतकीच माहिती जिल्हा प्रशासनाने सुधारित म्हणून प्रसिद्धीसाठी दिली. ताळमेळच लागला नाही. त्यामुळे केवळ ५४ नव्या रुग्णांची वाढ झाली, एवढीच माहिती जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा दिली. जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ५४ रुग्णांत ग्रामीण भागातील १७, मनपा हद्दीतील ७ आणि अन्य ३० रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ३० आणि ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळलेले आहेत. *रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न?* जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सोमवारी माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यात मंगळवारी ३२४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याची माहिती आधी देण्यात आली. धक्कादायक म्हणजे एकट्या घाटीत १०४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असताना आणि नव्याने ५४ रुग्णांची वाढ झालेली असताना केवळ ३ रुग्णांवरच उपचार सुरू असल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्णसंख्या नेमकी किती, याचा हिशेब सुरू होता. हा हिशेब लागत नसल्याने अखेर ५४ नव्या रुग्णांची वाढ इतकीच माहिती जिल्हा प्रशासनाने सुधारित म्हणून प्रसिद्धीसाठी दिली
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3097 रुग्ण वाढले
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3097 रुग्ण वाढले
अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
ठाण्यातील एका मॉलमध्ये भीषण आग लागली आहे
ठाण्यातील घोडबंदर रोडजवळील कापूरबावडी जंक्शनवर असलेल्या सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्कमध्ये मंगळवारी सायंकाळी भीषण आग...
The 11th India-United Kingdom Economic and Financial Dialogue was held virtually today.
The 11th India-United Kingdom Economic and Financial Dialogue was held virtually today. Finance Minister Nirmala Sitharaman and the UK Treasury Chancellor Rishi...
एकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत यश मिळवलेल्या मंजिरी अलोणेचा गौरव
पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या...





