मुंबई दि. २१ ऑक्टोबर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले. गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ताजी बातमी
गुरुवारी १७ जुलै ला आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडू आंदोलनाला पोलीस बंदोबस्त मिळावा-शेख मुदस्सर अहमद...
मनपा कर्मचारी वर ठेकेदार है आंदोलन चिरडतील असा संशय असून पोलीस संरक्षण द्यावा.
नगर...
एलॉन मस्क यांच्या जगप्रसिद्ध टेस्लाची भारतात दमदार एन्टी, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत, जाणून...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आज भारतात एंट्री केली...
भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद पान जोडले जाणार
शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार, भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, जाणून घ्या.
भारताच्या अंतराळ क्षेत्रात...
चर्चेत असलेला विषय
पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य
वाणिज्य, विज्ञान व कला शाखेचे विद्यार्थी अभ्यासणार मा. मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखालील अमृत उद्योग समूहाचा...
Yogi Adityanath Oath Ceremony : ‘मैं ईश्वर की शपथ लेता हूं…’, योगी आदित्यनाथ यांनी घेतली...
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी...
कृषी विभागाने अभ्यास करून कमी खर्चातील छोटा ॲक्वाफोनिक मॉडेल तयार करावे -कृषीमंत्री...
कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : हातकणंगले येथे पाण्यावरील तरंगती ॲक्वाफोनिक अधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग...
सिक्कीम पूर: भारतीय सैन्याने उत्तर सिक्कीममध्ये संपर्क पुनर्संचयित करण्यासाठी मिशन सुरू केले
भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या सैन्याने उत्तर सिक्कीममधील भूपृष्ठावरील प्रवासी दुवे पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सुरू केले आहे.