औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट व 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्ष या सलग दोन दिवस सुट्टी आल्याने 16 ऑगस्ट रोजी घाटीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नेहमीप्रमाणे सुरु राहील. मात्र 15 ऑगस्ट रोजी बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत रचला मोठा विक्रम; सलग सहाव्या वर्षी मारली बाजी
मागील वर्षात भारतीय कसोटी संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी भारतानं ८ जिंकल्या , तर प्रत्येकी ३-३ कसोटींत पराभव...
राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पोलिस...
कर्नाटक निवडणूक: अभिनेता किच्चा सुदीप भाजपला पाठिंबा देत असल्याने, जनता दलाने त्याच्या चित्रपटांवर बंदी...
बेंगळुरू: जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने आज निवडणूक आयोगाला पत्र लिहून कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचे चित्रपट, शो आणि...
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये बिबट्याने 4 वर्षांच्या मुलीचा खून केला
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी बिबट्याने चार वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याने तिचा मृत्यू झाला. संध्याकाळी 7 ते...





