नेवासे तालुक्यात भाजपला लागलेली गळती कमी होण्याचे काही नाव घेताना दिसून घेत नाही. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत नेवासे बुद्रुक जोगेश्वरी आखाडा येथील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून बाळासाहेब मुरकुटे यांची घसरत असलेली राजकारणाची पातळी हे कारण सांगत अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत. नेवासे बुद्रुक परिसरात जोगेश्वरी आखाडा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि आणि इतर पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असून अखेर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांनी चांगला पर्याय म्हणून मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. भाजप कार्यकर्ते सुभाष दळवी, धनंजय माळवदे शिवा गावडे, चंद्रकांत पिंपळे, दादा गावडे, सुनील गावडे, संतोष जाधव, मधुकर कोकणे, नामदेव पिंपळे, राजू थावरे यांच्यासह 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Vardha | वर्धा कोरोना अपडेट
वर्धा कोरोना अपडेटदि 16 ऑगस्ट 2021
24 तासात झालेल्या चाचण्या- 227
आजचे एकूण पॉझिटिव्ह - 0
जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याला SC ने समर्थन दिल्याने अमित शाह यांनी राज्यसभेत विरोधकांवर...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर...
लुधियाना येथील सेप्टिक टँकमधून पोलिसांनी 8.49 कोटी रुपयांच्या चोरीच्या आरोपीच्या घरातून रोख रक्कम जप्त...
CMS या कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या 8.49 कोटी रुपयांच्या दरोड्याचा तपास करणार्या तपासकांनी दोन आरोपींकडून आणखी ₹75 लाख...
जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशिल – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली दि. 3 (जि.मा.का.) : कोरोनाची परिस्थिती अधिकच भयावह होत असल्याने ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होणे हे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील सध्याची...











