मुंबई : आज गुरूवार 31 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. असंय की ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
हॉटेल राजयोगमधील कुंटनखान्यावर छापा अहमदनगर पोलिसांची कारवाई
हॉटेल राजयोगमधील कुंटनखान्यावर छापा अहमदनगर पोलिसांची कारवाई
अहमदनगर- स्वतःच्या मालकीच्या हॉटेलमध्ये कुंटनखाना चालविणा-या मालिकासह पाचजणांना पकडण्याची कारवाई नगर...
भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा राजकारणासाठी बळी दिला, संजय राऊतांची टीका
मुंबई : भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर...
ज्ञानवापी तळघरात हिंदू प्रार्थना सुरू ठेवा, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू प्रार्थनांना परवानगी देण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद...






