विद्यार्थी दशेतील लोकल प्रवासातील आठवणींना जयंत पाटील यांनी दिला उजाळा…* मुंबई दि. १३ नोव्हेंबर – पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला आणि लोकलमध्येही शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले. आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केला आहे तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिला.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
इंदिरा गांधी फ्लोटवर कॅनेडियन कायद्याची अंमलबजावणी करणार्या नियमानुसार ‘द्वेषी गुन्हा नाही
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण 4 जून रोजी ग्रेटर टोरंटो एरियातील परेडवर दाखविणारा प्रदर्शन हा...
माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू
माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई : मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असताना एक दु:खद बातमी समोर आली...
ममता बॅनर्जींनी मोठ्या पंक्तीला प्रत्युत्तर दिले: “संदेशखळीमध्ये आरएसएसचा तळ आहे”
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे भाजपच्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून राजकीय वादळ उठले असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले...
खुनातील फरार आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर - लालटाकी परिसरात २०१९ मध्ये किरकोळ वादातून झालेल्या हत्याकांडामध्ये फरार असलेल्या आरोपीला अहमदनगर गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे.





